• About
  • Contcat Us
  • Advertise
Friday, May 10, 2024
Marathi Shout
No Result
View All Result
  • ठळक बातम्या
    Karnataka Raj bhavan receives bomb threat call search ops underway

    BREAKING NEWS: कर्नाटक राजभवन बॉम्बने उडवण्याची धमकी; यंत्रणेचा तपास सुरू

    mumbai Nagpur Samrudhi Mahamarg

    समृद्धी महामार्ग करेल का समृद्ध ? ही आहेत समृद्धीची वैशिष्ट्ये. नक्की वाचा.

    Actress Alia Bhatt and actor Ranbir Kapoor received Kanya Ratna. (1)

    अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरला कन्यारत्न प्राप्त झाले.

    vaishali thakkar

    ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम वैशाली ठक्करने केली आत्महत्या. सोबत सापडली एक सुसाईड नोट.

    RAJU SRIVASTAV (1)

    कॉमेडी किंग राजू श्रीवास्तव कालवश..

    मोबाईल गेम च्या वेडापायी केला स्वतःच्या आई चा खुन…बहिणीला ही खोलीत कोंडून ठेवलं.

    मोबाईल गेम च्या वेडापायी केला स्वतःच्या आई चा खुन…बहिणीला ही खोलीत कोंडून ठेवलं.

    Trending Tags

    • Commentary
    • Featured
    • Event
    • Editorial
  • मनोरंजन
    • जरा हटके
    • व्हायरल
  • मराठी तडका
    • व्हायरल
    • बॉलीवूड
    • तंत्रज्ञान
    • जरा हटके
  • भारत
  • जागतिक
  • बॉलीवूड
  • ब्लॉग
  • उद्योग-व्यवसाय
  • औद्योगिक
  • आर्थिक
    • गुंतवणूक
  • तंत्रज्ञान
    • टेक
  • आरोग्य
  • व्हायरल
    Samantha prabhu production house

    अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने शेअर केली गुडन्यूज : चाहत्यांनी दिल्या भरपूर शुभेच्छा !

    Actress Samantha has myositis disease. Know what exactly this disease is.

    अभिनेत्री समंथाला झालाय मायोसिटिस आजार. हा आजार नेमका कोणता, जाणून घ्या.

    delhi auto-driver_ made garden on roof of auto

    ऑटोरिक्षा वाल्याची कमाल, रिक्षचालकाने रिक्षाच्या छतावर फुलविली बाग…

    Viral Chapati video

    गॅस, चुली महागाईने परवडत नाही , काळजी नको आता उन्हाने फुकट करा स्वयंपाक ! Women cooks food in cars bonnet

    viral stories

    एका मुलाला “गर्ल रूममेट” हवी पण या आहेत अटी…

    Aurangabad news

    अजब नवसाचा गजब प्रकार… कसा फेडू देवा तुझा नवस?

    Petrol as a marriage gift video

    मित्र लग्नाला आले, तेही पेट्रोल आणि डिझेल च्या बाटल्या घेऊन, जाणून घ्या ” अजब लग्नाचा गजब प्रकार “आहे हा प्रकार…

    Trending Story inida

    विमानातील हरविलेल्या लगेज ला शोधण्यासाठी इंजिनियर ने केले विमान कंपनी ला हॅक!!!

    RPF Viral Video

    रेल्वे खाली येऊनही जीव वाचला!!! बघा RPF ने शेअर केलेला व्हयरल विडिओ

    Trending Tags

    • Visual Stories
    • जीवनशैली
    • विशेष
    • इतर
      • सिनेमा
      • विज्ञान
      • शेती
      • फॅशन
      • क्रिकेट
      • अन्न-पदार्थ
      • इतिहास आणि संस्कृती
    • ठळक बातम्या
      Karnataka Raj bhavan receives bomb threat call search ops underway

      BREAKING NEWS: कर्नाटक राजभवन बॉम्बने उडवण्याची धमकी; यंत्रणेचा तपास सुरू

      mumbai Nagpur Samrudhi Mahamarg

      समृद्धी महामार्ग करेल का समृद्ध ? ही आहेत समृद्धीची वैशिष्ट्ये. नक्की वाचा.

      Actress Alia Bhatt and actor Ranbir Kapoor received Kanya Ratna. (1)

      अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरला कन्यारत्न प्राप्त झाले.

      vaishali thakkar

      ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम वैशाली ठक्करने केली आत्महत्या. सोबत सापडली एक सुसाईड नोट.

      RAJU SRIVASTAV (1)

      कॉमेडी किंग राजू श्रीवास्तव कालवश..

      मोबाईल गेम च्या वेडापायी केला स्वतःच्या आई चा खुन…बहिणीला ही खोलीत कोंडून ठेवलं.

      मोबाईल गेम च्या वेडापायी केला स्वतःच्या आई चा खुन…बहिणीला ही खोलीत कोंडून ठेवलं.

      Trending Tags

      • Commentary
      • Featured
      • Event
      • Editorial
    • मनोरंजन
      • जरा हटके
      • व्हायरल
    • मराठी तडका
      • व्हायरल
      • बॉलीवूड
      • तंत्रज्ञान
      • जरा हटके
    • भारत
    • जागतिक
    • बॉलीवूड
    • ब्लॉग
    • उद्योग-व्यवसाय
    • औद्योगिक
    • आर्थिक
      • गुंतवणूक
    • तंत्रज्ञान
      • टेक
    • आरोग्य
    • व्हायरल
      Samantha prabhu production house

      अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने शेअर केली गुडन्यूज : चाहत्यांनी दिल्या भरपूर शुभेच्छा !

      Actress Samantha has myositis disease. Know what exactly this disease is.

      अभिनेत्री समंथाला झालाय मायोसिटिस आजार. हा आजार नेमका कोणता, जाणून घ्या.

      delhi auto-driver_ made garden on roof of auto

      ऑटोरिक्षा वाल्याची कमाल, रिक्षचालकाने रिक्षाच्या छतावर फुलविली बाग…

      Viral Chapati video

      गॅस, चुली महागाईने परवडत नाही , काळजी नको आता उन्हाने फुकट करा स्वयंपाक ! Women cooks food in cars bonnet

      viral stories

      एका मुलाला “गर्ल रूममेट” हवी पण या आहेत अटी…

      Aurangabad news

      अजब नवसाचा गजब प्रकार… कसा फेडू देवा तुझा नवस?

      Petrol as a marriage gift video

      मित्र लग्नाला आले, तेही पेट्रोल आणि डिझेल च्या बाटल्या घेऊन, जाणून घ्या ” अजब लग्नाचा गजब प्रकार “आहे हा प्रकार…

      Trending Story inida

      विमानातील हरविलेल्या लगेज ला शोधण्यासाठी इंजिनियर ने केले विमान कंपनी ला हॅक!!!

      RPF Viral Video

      रेल्वे खाली येऊनही जीव वाचला!!! बघा RPF ने शेअर केलेला व्हयरल विडिओ

      Trending Tags

      • Visual Stories
      • जीवनशैली
      • विशेष
      • इतर
        • सिनेमा
        • विज्ञान
        • शेती
        • फॅशन
        • क्रिकेट
        • अन्न-पदार्थ
        • इतिहास आणि संस्कृती
      No Result
      View All Result
      Morning News
      No Result
      View All Result
      Home भारत

      AIR INDIA च्या खरेदीचा TATA ना काय फायदा ? एअर इंडिया ला नफ्यात कसे आणणार ?

      Editorial Team by Editorial Team
      October 12, 2021
      in उद्योग-व्यवसाय, भारत
      AIR INDIA BACK TO TATA
      314
      SHARES
      1.1k
      VIEWS
      Share on FacebookShare on Twittershare on Whatsapp

      तब्ब्ल ६८ वर्षानंतर एअर इंडिया ची ‘घरवापसी’ ,टाटांनी स्थापन केलेली कंपनी परत टाटांकडेच.

      स्पाईसजेट(SpiceJet) चे अजय सिंह यांच्या बोली ला मागे टाकत टाटा (TATA GROUP) समूहाने सरकारची एअर इंडिया ची मालकी आपल्या ताब्यात घेतली .एअर इंडियासाठी टाटाने सर्वाधिक १८ हजार कोटींची बोली लावली होती तर स्पाईसजेट चे अजय सिंह यांची बोली १५ हजार १०० कोटी होती .

      कर्जाचा प्रचंड भारामुळे सरकारने एअर इंडिया ही कंपनी विकायला काढली,सुरुवातीस एअर इंडियाचा काही हिस्सा विकायचा निर्णय सरकारने घेतला होता पण नंतर, विमान कंपनी चालवणे हे काही सरकारचे काम नाही अशी भूमिका घेत संपूर्ण कंपनीचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला कारण सरकारला आपल्या डोक्यावरचं कर्जाचं ओझं कमी करायचं होतं.

      Tata airlines with Jrd tata

      ब्रिटिश राजवट असताना 1932 साली  जेआरडी टाटा यांनी टाटा एअरलाईन्स ची स्थापना केली होती. 15 ऑक्टोबर 1932 रोजी टाटा कंपनीच्या पहिल्या विमानाने कराची-मुंबई-चेन्नई  या मार्गावर उड्डाण घेतले  होते  आता परत 68 वर्षानंतर एअर इंडियाची सूत्रे पुन्हा टाटा समूहाच्या हाती आले आहेत . 

      एअर इंडियाचे टाटा मध्ये परतीचे स्वागत करत  रतन टाटा यांनी ट्विट केले आहे. 

      Welcome back, Air India 🛬🏠 pic.twitter.com/euIREDIzkV

      — Ratan N. Tata (@RNTata2000) October 8, 2021

      ” टाटा समूहाने एअर इंडिया साठी बोली जिंकली  ही एक चांगली बातमी आहे.   एअर इंडियाच्या पुनर्बांधणी करता बरीच मेहनत घ्यावी लागेल, हे मान्य असले तरी,  विमान उद्योगात टाटा समुहाच्या उपस्थितीला बाजारपेठेची एक मजबूत संधी मिळेल अशी आशा आहे” याचबरोबर,  

      “जेआरडी टाटा यांच्या नेतृत्वाखाली एअर इंडियाने एकेकाळी जगातील सर्वात प्रतिष्ठित विमान कंपन्यांपैकी एक म्हणून नावलौकिक मिळवला होता.  आधीच्या  वर्षांमध्ये मिळालेली प्रतिमा आणि प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्याच्या संधी  टाटाला मिळेल.जेआरडी  टाटा आमच्या सोबत असते तर त्यांना खूप आनंद झाला  असता. ”  अशाप्रकारचे भावनिक ट्विट रतन टाटा यांनी केले. 

      सरकार आणि टाटा समूह यांच्या संबंधीतील व्यवहार डिसेंबरच्या अखेरीस पूर्ण होईल.  देशाच्या स्वातंत्र्यानंतर सरकारी विमान कंपनी ची गरज निर्माण झाल्याने तत्कालीन राज्यकर्त्यांनी  टाटा एअरलाईन्सचे 49 टक्के समभाग खरेदी केले होते.  1953  साली या कंपनीचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले आणि ‘एअर इंडिया इंटरनॅशनल’ असे नामकरण करण्यात  आले होते.

      1962 मध्ये ‘ इंटरनॅशनल’ चे नाव बदलून   एअर इंडिया ठेवण्यात आले  1960 नंतर जेट विमान (बोइंग  707) ताफ्यात सामील करून घेणारी एअर इंडिया ही आशियातील पहिली कंपनी होती. 

      air india now tata airline group

       आपल्या दर्जेदार सेवा आणि जगाच्या कानाकोपऱ्यात विस्तारलेले जाळे  या कारणामुळे एयर इंडियाला प्रसिद्धी मिळत होती . एक काळ असा होता की देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गावर सर्वाधिक सेवा देणारी विमान कंपनी म्हणून ‘एअर  इंडिया’ चे नाव होते. 

      1994 नंतर खाजगी विमान कंपन्यांचे प्रस्थ वाढू लागताच तिचे स्थान डळमळीत झाले व एअर इंडियाच्या उत्पन्नावर ही परिणाम होऊ लागला.  2007 मध्ये इंडियन एअरलाइन्स चे एअर इंडिया मध्ये विलीनीकरण केल्यानंतर स्थिती आणखी बिकट झाली  उत्पन्नाच्या तुलनेत खर्च मात्र अधिक होऊ लागला   याचा परिणाम सेवा आणि गुणवत्तेवर झाला. 

      किफायतशीर विमान सेवा देणाऱ्या खासगी कंपन्यांचे भारतात आपले जाळे  पसरत गेले आणि एअर इंडियाचे कंबरडे मोडत गेले.   आजच्याघडीस  इंडिगो एअरलाइन्स भारतीय हवाई क्षेत्राच्या 50 टक्के भार वाहते तर एअर इंडियाचा वाटा केवळ 12 टक्के उरला आहे  दोन्ही कंपन्यांमध्ये तुलना केल्यास एअर इंडियाकडून होणारा खर्च हा उत्पन्नापेक्षा चार पटीने अधिक आहे. 

      Air India bid win by tata son group

      कर्मचाऱ्यांचे वेतन यावर दरमहा 300 कोटी तर अन्य सेवा सुविधा वरील खर्च शेकडों  कोटींच्या घरात आहे  एयर इंडियाला सुधारण्यासाठी  सरकारला दर वर्षी साधारण पाच हजार कोटी रुपये द्यावे लागत होते.  एयर इंडियाला सुधारण्यासाठी 2014 पासून आतापर्यंत जवळपास 35 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च करण्यात आली.   पण मात्र , स्थितीत सुधारणा होण्याऐवजी कर्ज वाढतच गेले  त्यामुळे एअर इंडियाला आणखी किती दिवस  पोसायचे असा प्रश्न सरकारला निर्माण झाला .

       करदात्यांच्या पैशातून आणखी किती दिवस एयर इंडियाला चालवायचे असा सरकारला प्रश्न पडला.कारण, एअर इंडिया वर तब्बल 80 हजार कोटींचे कर्ज  आहे . सरकारी टेकू नसता तर एअर इंडियाला दहा वर्षांपूर्वीच  बंद करावे लागले असते. इतक्या तोट्यात असलेली कंपनी 18 हजार कोटी रुपये मोजून खरेदी केल्यानंतर  तिला परत नफ्यात आणणे  हे टाटा समोर मोठे आव्हानच आहे.

      एअर इंडिया तोट्यात कशी गेली ?

       

       एअर इंडिया कंपनी हे 2000 सालापर्यंत   नफ्यात होती  1954 साले विमान कंपन्यांचं राष्ट्रीयीकरण केल्या गेलं.  सरकारने हवाई वाहतूक सेवा देण्यासाठी दोन कंपन्या निर्माण केल्या,  देशांतर्गत वाहतुकीसाठी इंडियन एअरलाइन्स आणि देशाबाहेरील सेवांसाठी एअर इंडिया अशा दोन कंपन्या सरकारने उभारले,  तेव्हापासून ते 2000  सालापर्यंत ही कंपनी नफा कमवत होती .  2001   कंपनीला पहिल्यांदाच 57 कोटींचा तोटा झाला  त्यावेळी हवाई मंत्रालयानं तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक यांना दोषी ठरवत पदावरून काढून टाकले होते.

      2007 चाली एअर इंडियामध्ये इंडियन एअरलाइन्स चे विलीनीकरण करण्यात आले  दोन्ही कंपन्यांचा मिळून एकूण तोटा 771 कोटी रुपये इतका होता  दोन्ही कंपनी एकत्र येऊन  नफा कमवतील असा अंदाज होता मात्र ही सर्व गणिते चुकीचे ठरली.

       विलीनीकरण करण्यापूर्वी ‘इंडियन एअरलाईन्स’ चा   तोटा  फक्त 230 कोटी रुपये इतका होता तर ‘एअर इंडिया कंपनी 541 कोटी    रुपये इतक्या तोट्यात होती  दोन्ही कंपनी एकत्र येऊ नका कमी होतील आणि त्यामुळे तोटा कमी  असे त्यावेळेस सरकारला वाटले  मात्र एअर  इंडियाच्या कर्जात वाढ होत गेली. 

      एअर इंडिया आर्थिक संकटात पडण्याचे मोठे कारण म्हणजे 2005 आली 111 विमान खरेदी करण्याचा निर्णय मानला जातो. इतका मोठा  करार करण्याआधी  कोणतेही नियोजन केले नव्हते असा आरोप करण्यात येतो यावरून बरेच राजकारणही झाले. या व्यवहारात सुमारे 70 हजार कोटी रुपये इतके खर्च झाले होते. 

      indian airline new projects

       एअर इंडिया कंपनीचा  मंद  कारभार हादेखील कंपनी तोट्यात जाण्याचे एक कारण मानले जाते. एअर इंडिया विमानाच्या उड्डाणाला खूप विलंब व्हायचा.  तसेच वेळापत्रकाची सुरळीत अंमलबजावणी केली जात नव्हती  तसेच कर्मचाऱ्यांचे आंदोलनची तक्रार नेहमीच असायची  त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता,  2018 साली एअर इंडियाकडे फक्त 13.3 टक्के एवढा मार्केट शेअर राहिला.

      चुकीचे व्यवस्थापन आणि सरकारी सेवांसाठी वापर यामुळे एअर इंडियाचा हवा तसा वापर होत गेला  सरकारी थकबाकी वेळेवर न मिळाल्याने कंपनीवरील ओझं वाढत गेलं .  एअर इंडियाला सुधारण्यासाठी  कंपनीचे प्रमुख अरविंद जाधव यांनी 2009 साली मोठ्या घोषणा केल्या, त्यात कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात आणि इतर उपाययोजना सुचविण्यात आले. त्यानंतर कर्मचार्‍यांनी उपोषण आंदोलन सुरू केले त्यात एअर इंडियाचे पायलट देखील सहभागी होते आणि त्यानंतर कंपनीला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले.

      tata news business

      एअर इंडियाच्या खरेदीचा टाटांना फायदा काय ?

      एअर इंडिया साठी टाटा सन्सने सर्वाधिक 18 हजार कोटींची बोली  लावून महाराजा  टाटांकडे पुन्हा  परतवला  मात्र, पुढील पाच वर्षे इंडियाचे नाव  व लोगो बदलता येणार नाही  एअर इंडियाच्या विक्रीसाठी सरकारी नेम 12 हजार 906 कोटी रुपये राखीव किंमत ठरवली होती  टाटांच्या ट्रॅलेन्स या  प्रायव्हेट लिमिटेड ने लावलेली बोली सर्वोच्च ठरली   गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने यावर अंतिम निर्णय  घेऊन  एअर इंडिया  टाटा समूहाकडे सोपवण्याचा निर्णय घेतला.  टाटा समूहाला पंधरा हजार तीनशे चार कोटींच्या कर्जाची जबाबदारी घ्यावी लागणार असून उर्वरित रक्कम रोख भरावी लागेल. 

      टाटांकडे विस्तारा  व एअर एशिया या कंपन्या  असून एअर इंडिया मुळे टाटांकडे देशांतर्गत  बाजारपेठेतील वाटा 26.9  टक्क्यांपर्यंत वाढेल.र्वाधिक महत्त्वाचं म्हणजे भावनिक नाते असलेली कंपनी पुन्हा आपल्याकडे असल्याचे समाधान टाटांना मिळेल  तसेच एअर इंडिया वर शंभर टक्के मालकी टाटांचे असेल  एअर इंडिया सोबतच टाटांना इंडिया एक्सप्रेस ची ही मालकी मिळेल व  मालवाहतूक आणि ग्राउंड हँडलीग करणारी  एआयएसटीएस  या कंपनीचा 50 टक्के वाटाही मिळेल.तसेच कंपनीचे प्रॉपर्टी, कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या गृहनिर्माण संस्थेचा ताबा मिळण्याची शक्यता आहे.

      दिल्लीतील एअरलाइन्स हाऊस तसेच मुंबईतील मुख्यालय मिळू शकेल , मुंबईतील या कार्यालयची किंमत 1500 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे असा अंदाज आहे.

      एअर इंडियाकडे एकूण 172 विमान आहे त्यापैकी 87 विमानावर मालकी हक्क आहे  तसेच देश-विदेशातील मोठ्या विमानतळावर कंपनीचे लँडिंग आणि पार्किंगचे स्लॉट सुद्धा आहेत.  या सर्व गोष्टी लक्षात घेता टाटांनी केलेली ही मोठी गुंतवण  ही फायदा करेल की नाही हे तर भविष्यातच कळेल.

       

       

       

      Editorial Team

      Editorial Team

      Editorial Team By MarathiShout Publication

      Related Posts

      Karnataka Raj bhavan receives bomb threat call search ops underway
      बातम्या

      BREAKING NEWS: कर्नाटक राजभवन बॉम्बने उडवण्याची धमकी; यंत्रणेचा तपास सुरू

      December 12, 2023
      प्रत्येक भारतीय नागरिकाने संविधान का वाचावे ?
      भारत

      प्रत्येक भारतीय नागरिकाने संविधान का वाचावे ?

      December 22, 2022
      These schemes by Government of India can provide you many jobs.
      उद्योग-व्यवसाय

      गव्हर्मेंट ऑफ इंडिया तर्फे या योजना तुम्हाला देऊ शकतात अनेक रोजगार.

      November 15, 2022
      सायरस मिस्त्री यांची संपत्ती आणि उद्योगक्षेत्रातील गूढ रहस्य जाणून घ्या.
      उद्योग-व्यवसाय

      सायरस मिस्त्री यांची संपत्ती आणि उद्योगक्षेत्रातील गूढ रहस्य जाणून घ्या.

      September 7, 2022
      ganpati visarjan 2022
      उद्योग-व्यवसाय

      निर्माल्य पासून बनवा घरच्या घरी सेंद्रिय खत.

      September 4, 2022
      GST  Tax new product list July 2022
      आर्थिक

      GST मुळे या वस्तू व सेवा झाल्या महाग ! लगेच जाणून घ्या. 

      August 1, 2022
      Next Post
      t -20 world cup indian cricket team

      T20 World Cup 2021: शार्दुल ठाकूरचा भारतीय संघात समावेश.

      Advertisement




      Visual Stories

      अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने शेअर केली गुडन्यूज, जाणून घ्या सविस्तर !
      अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने शेअर केली गुडन्यूज, जाणून घ्या सविस्तर !
      गरम पाणी पिण्याने होणारे तोटे माहित नसेल तर लगेच जाणून घ्या !
      गरम पाणी पिण्याने होणारे तोटे माहित नसेल तर लगेच जाणून घ्या !
      तुमचं Facebook अकाउंट झालं हॅक ? मग असं करा पुन्हा रिकव्हर
      तुमचं Facebook अकाउंट झालं हॅक ? मग असं करा पुन्हा रिकव्हर
      त्वचा उजळविण्यास हे ड्रायफ्रूट्स आहेत वरदान.
      त्वचा उजळविण्यास हे ड्रायफ्रूट्स आहेत वरदान.
      टी २० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, असा असणार संघ?
      टी २० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, असा असणार संघ?

      About Us

      मराठी Shout - Marathi News And Entertainment Media |
      देशातल्या , जगभरातल्या आणि महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या बातम्या, विश्लेषण आणि गमतीशीर गोष्टी.

      Follow Us

      Categories

      • Dream 11 Fantasy
      • Editorial
      • Female Health
      • Sexual Health
      • अन्न-पदार्थ
      • आरोग्य
      • आर्थिक
      • आशिया कप २०२२
      • इतर
      • इतिहास आणि संस्कृती
      • उद्योग-व्यवसाय
      • औद्योगिक
      • क्रिकेट
      • गुंतवणूक
      • जरा हटके
      • जागतिक
      • जीवनशैली
      • जॉब्स
      • टी २० विश्वचषक २०२२
      • टेक
      • तंत्रज्ञान
      • फॅशन
      • फोटो गॅलरी
      • बातम्या
      • बॉलीवूड
      • ब्लॉग
      • भारत
      • मनोरंजन
      • मराठी तडका
      • महाराष्ट्र नूज
      • लेख
      • विज्ञान
      • विशेष
      • व्हायरल
      • शेअर मार्केट
      • शेती
      • सिनेमा
      • स्पोर्ट्स

      Recent Post

      • सिंधूताई सपकाळ यांची संपूर्ण माहिती | Biography of Sindhutai Sapkal
      • महात्मा ज्योतिबा फुले यांचे आत्मचरित्र | Jyotirao Phule Autobiography
      • सावधान ! दागिने न घालणाऱ्या स्त्रियांना होऊ शकतात हे आजार. लगेच जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण.
      • क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवन चरित्र | Savitribai Phule information in marathi
      • अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने शेअर केली गुडन्यूज : चाहत्यांनी दिल्या भरपूर शुभेच्छा !

      Site Information

      • Home
      • Web Stories
      • About Us
      • Contact
      • Advertise
      • Privacy Policy
      • Disclaimer
      • Sitemap
      • RSS
      • About us
      • Advertise
      • Disclaimer
      • Home
      • Privacy Policy
      • videos
      • visual stories

      Copyright © 2020 by marathishout.com - All Right Reserved.

      No Result
      View All Result
      • मुख्य पृष्ठ
      • बातम्या
      • व्हायरल
      • मनोरंजन
      • भारत
      • जागतिक
      • बॉलीवूड
      • ब्लॉग
      • उद्योग-व्यवसाय
      • आरोग्य
      • टेक
      • Visual Stories
      • विशेष
      • इतर
        • आर्थिक
        • सिनेमा
        • विज्ञान
        • मराठी तडका
        • अन्न-पदार्थ
        • जीवनशैली
        • फॅशन
        • लेख / निबंध
        • इतिहास आणि संस्कृती

      Copyright © 2020 by marathishout.com - All Right Reserved.

      Welcome Back!

      Login to your account below

      Forgotten Password?

      Retrieve your password

      Please enter your username or email address to reset your password.

      Log In
      This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
      अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने शेअर केली गुडन्यूज, जाणून घ्या सविस्तर ! गरम पाणी पिण्याने होणारे तोटे माहित नसेल तर लगेच जाणून घ्या ! तुमचं Facebook अकाउंट झालं हॅक ? मग असं करा पुन्हा रिकव्हर त्वचा उजळविण्यास हे ड्रायफ्रूट्स आहेत वरदान. टी २० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, असा असणार संघ?